शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खोड्या केल्या तर दोघेही मरतील!

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

पतंगराव कदम : राज्यात आघाडीची सत्ता येईल.

सांगली : आगामी विधानसभा निवडणुका आघाडीमार्फतच लढविल्या जाणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकसंध लढले तरच, राज्यात आघाडीची सत्ता येईल. एकमेकांच्या खोड्या काढत बसले तर ते मरतील, असे मत वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वबळावर लढण्याचे मत कोणीही व्यक्त करू नये. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्याबाबत तर्कवितर्क करणे चुकीचे आहे. राज्यात कॉँग्रेसची चांगली परिस्थिती आहे. जिल्ह्यातील कोणताही नेता भाजप, शिवसेनेत जाणार नाही. सर्वांशीच माझी चर्चा झाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ हवा आहे. नारायण राणे माझे मित्र असल्याने त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. ते पक्ष सोडणार नाहीत. राज्यात नेतृत्व बदलाच्या चुकीच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मंत्रिमंडळात नाराजी असण्याचे कारणच नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात आघाडीचे सरकार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन चालावे लागते. तडजोड करावी लागते. अशावेळी सर्वांचीच सर्व कामे होतील, असे नाही. आगामी विधानसभा निवडणुका लढविताना आघाडीमध्ये काही ठिकाणी जागांची अदलाबदल शक्य आहे, पण फार मोठे बदल होणार नाहीत. काही अपक्ष आमदार राष्ट्रवादीजवळ असल्याने त्यांच्या कोट्यातूनच उमेदवारी (पान ७)