शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

खोड्या केल्या तर दोघेही मरतील!

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

पतंगराव कदम : राज्यात आघाडीची सत्ता येईल.

सांगली : आगामी विधानसभा निवडणुका आघाडीमार्फतच लढविल्या जाणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकसंध लढले तरच, राज्यात आघाडीची सत्ता येईल. एकमेकांच्या खोड्या काढत बसले तर ते मरतील, असे मत वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वबळावर लढण्याचे मत कोणीही व्यक्त करू नये. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्याबाबत तर्कवितर्क करणे चुकीचे आहे. राज्यात कॉँग्रेसची चांगली परिस्थिती आहे. जिल्ह्यातील कोणताही नेता भाजप, शिवसेनेत जाणार नाही. सर्वांशीच माझी चर्चा झाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ हवा आहे. नारायण राणे माझे मित्र असल्याने त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. ते पक्ष सोडणार नाहीत. राज्यात नेतृत्व बदलाच्या चुकीच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मंत्रिमंडळात नाराजी असण्याचे कारणच नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात आघाडीचे सरकार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन चालावे लागते. तडजोड करावी लागते. अशावेळी सर्वांचीच सर्व कामे होतील, असे नाही. आगामी विधानसभा निवडणुका लढविताना आघाडीमध्ये काही ठिकाणी जागांची अदलाबदल शक्य आहे, पण फार मोठे बदल होणार नाहीत. काही अपक्ष आमदार राष्ट्रवादीजवळ असल्याने त्यांच्या कोट्यातूनच उमेदवारी (पान ७)