शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

युती तोडण्याचे पाप भाजपच्या तीन नेत्यांचेच : आदित्य ठाकरे

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

२५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही

विटा : गेल्या २५ वर्षांची युती तोडण्याचे पाप शिवसेनेने केले नाही, तर ते पाप भाजपच्या तीन नेत्यांचे असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवारी) येथे केला. शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अभिनेते आदेश बांदेकर, अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे, संजय विभुते, जि. प. सदस्य फिरोज शेख, विनोद गुळवणी उपस्थित होते. सभेनंतर बाबर यांनी विटा शहरातून रॅली काढली.ठाकरे म्हणाले की, संपूर्ण राज्यात भगवे वादळ आहे. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट सर्वत्र पोहोचले आहे. भाजपला शिवसेनेची गरज नसल्याचे वाटत आहे. मात्र, सेनेच्या ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दिल्ली व भाजपसमोर झुकले नाहीत. झुकले ते फक्त जनतेसमोरच. राज्यात शिवशाही आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लावू.बाबर म्हणाले की, दुष्काळी जनतेला टेंभूचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष केला. टेंभू पूर्ण करून पाणी देण्याची ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतरच मी पक्षांतर केले आहे. रवींद्र कदम, शंकर मोहिते, श्रीरंग पवार, संजय भिंगारदेवे, निवास पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब लकडे, सयाजीराव बाबर, शरद शहा, शेखर भिंगारदेवे, गणेश निकम, मनोज भगत उपस्थित होते. (वार्ताहर)