शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम प्रतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करत आहे. देशात मागील सात वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु, सतत शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र शासन निर्णय घेत आहे, असा आरोप आमदार विक्रम सावंत यांनी केला.

जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात केंद्र सरकारने कृषी कायदे पाठीमागे घ्यावेत व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

आमदार विक्रम सावंत म्हणाले की, डिझेल, पेट्रोल व शेतीमालाला हमीभाव याचे भांडवल करून केंद्र सरकारने देशात सत्ता मिळवली आहे. परंतु, आता पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार महागाईविरोधात बोलण्यास तयार नाही. टोलवसुली व जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. परंतु, विकास होताना दिसत नाही. कृषी कायद्यांविरोधात जत तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आप्पाराया बिराजदार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, मोहन माने-पाटील, तुकाराम माळी, इराण्णा निडोणी यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास माने, नगरसेवक साहेबराव कोळी, आकाश बनसोडे, इराण्णा निडोनी, महादेव कोळी, ॲड. युवराज निकम, अशोक बन्नेनवार, नीलेश बामणे, मारुती पवार, संतोष भोसले आदी उपस्थित होते.