शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

बिळूर, देवनाळ कालव्यास प्राधान्य

By admin | Updated: June 16, 2014 12:12 IST

मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्‍वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली.

जत : लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्‍वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली. 
तालुक्यातील संख, दरीबडची, उमदी, माडग्याळ, मुचंडी या पाच जिल्हा परिषद मतदार संघातील २५ गावात खासदार पाटील यांचा आभार दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. नादुरुस्त रस्ते, वीज, पाणी, तालुक्याचे विभाजन, डफळे साखर कारखाना हे येथील महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे सांगून खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी जत तालुक्यात आले आहे. या योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करुन पूर्व भागात सायफन पद्धतीने पाणी देण्याच्या कामाला मी अग्रक्रम देणार आहे. 
जतचे नगरसेवक उमेश सावंत यांनी स्वागत केले. यानंतर तालुक्याचे नेते विलासराव जगताप, जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील, जत पं. स. सभापती बसवराज बिराजदार, जनसुराज्यचे तालुका अध्यक्ष अँड. एस. के. पुजारी यांची भाषणे झाली. रमेश बिराजदार, पं. स. सदस्य नितीश शिंदे, बाबूराव दुधाळ व आप्पा दुधाळ, शरणाप्पा कुंभार, विठ्ठल दुधाळ, विठ्ठल दलवाई उपस्थित होते. (वार्ताहर)