शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के ...

सांगली : जिल्ह्यात साडेतीनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाल्याने आता शेतकऱ्यांवर बँका मेहरबान झाल्या असून, जिल्ह्यात डिसेंबरअखेर उद्दिष्टापैकी ६० टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा बहर फुलणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कर्जमाफी जिल्हा बँकेने दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची कर्जमाफीही कमी आहे. तरीही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अशा शेतकऱ्यांना मुक्त हस्ते कर्जवाटप करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अडथळे आले होते. तेही दूर झाले आहेत.

चाैकट

पीक कर्जाची आकडेवारी आकडे कोटीत

वर्ष उद्दिष्ट वाटप टक्के

२०१६-१७ १८२० १८४३ १०१

२०१७-१८ २०३० १३६० ६७

२०१८-१९ २१०० १४५८ ६९

२०१९-२० २४१७ १३७३ ५७

२०२०-२१ २५९५ १५६३ ६० (डिसेंबर २०२० पर्यंत)

कोट

जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाचे प्रमाण चांगले आहे. डिसेंबरपर्यंत ६० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, मार्चअखेर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे.

डी. व्ही. जाधव, मुख्य प्रबंधक, अग्रणी बँक सांगली

कोट

कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर लगेचच नव्या पिकासाठी प्रस्ताव दिल्यानंतर कर्ज मंजूर झाले. पूर्वीच्या याेजनेपेक्षा ही योजना सुलभ होती. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून दिलासा मिळाला आहे.

-नितीन पाटील, इस्लामपूर

कोट

कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही. तांत्रिक कोणत्या कारणात्सव कर्जमाफी मिळाली नाही, हे कळाले नाही. त्यामुळे नव्या कर्जासाठी अर्जही केला नाही.

-मधुकर देसाई, सावळज

मिळालेली कर्जमाफी जिल्हा बँकेकडील

६२,६५५ शेतकरी

कर्जमाफी ३४१ कोटी १४ लाख ६६ हजार