शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

बहिर्जी नाईक स्वराज्याचे महानायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक ...

विटा/खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना राज्यव्यवस्थेत सामावून घेतले. छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीत अनेक हिरे होते. त्यातील एक बहिर्जी नाईक होते. बुद्धिचातुर्य, स्वामीनिष्ठा आणि प्रखर राष्ट्रप्रेम असलेले बहिर्जी आमच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाहीत. त्यांचे स्मारक झाले म्हणजे विषय संपत नाही. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळेच ते स्वराज्याचे महानायक आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बाणूरगड (ता. खानापूर) येथे फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाले. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, आ. पडळकर यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून शासनाला सादर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. परंतु, ज्यांना जमले नाही ते काम आ. पडळकर यांनी केले. त्यामुळेच ही लढाई प्रस्थापित विरोधी विस्थापित अशी आहे.

आ. पडळकर म्हणाले, हे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.

जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मोहन रणदिवे, अरुण बालटे, भूमिका बेरगळ, तानाजी यमगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, सुहास पाटील, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताबाई गायकवाड, दादासाहेब मरगळे, नेताजी पाटील उपस्थित होते.

फोटो - २००७२०२१-विटा-बाणूरगड : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते.