शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आटपाडीच्या डाळिंबाला जागतिक बाजारपेठेची भुरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाऊसाहेब गायकवाड सांगतात की, मुळात डाळिंबावर संशोधनापेक्षा त्याचे उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी तालुक्यात ...

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाऊसाहेब गायकवाड सांगतात की, मुळात डाळिंबावर संशोधनापेक्षा त्याचे उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी तालुक्यात अनेक प्रयोग झाले. जगभरातील देशांत डाळिंबाला मागणी असली तरी प्रत्येक देशाकडून मागणी वेगवेगळी असते. युरोपीय खंडात लागणाऱ्या डाळिंबाचा आकार मोठा असतो, तर आखाती देशात त्यापेक्षा कमी आकाराच्या डाळिंबांना मागणी असते. त्यामुळे व्यापारी सांगतील त्या आकारात डाळिंब उत्पादित करण्याची किमया आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधली आहे.

सध्या कृषी क्षेत्रातील अनेक अभ्यासक आवर्जून आटपाडीला भेट देऊन शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षांसाठी सुरू केलेल्या प्रयोगांचा अभ्यासही त्यांनी सुरू केला आहे.

सध्या या भागात समाधानकारक पाण्याची उपलब्धता झाल्याने डाळिंबाचे क्षेत्र अजूनच बहरत आहे. सध्या १५ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र असून, प्रसंगी टँकरने पाणी आणून शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगविल्या आहेत. आटपाडीतच होणारे डाळिंबाचे सौदे, जगभरातून असलेली मागणी लक्षात घेता, भविष्यात डाळिंबाचे दर ठरविण्याचा अधिकार आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे येईल इतक्या मोठ्याप्रमाणात डाळिंब उत्पादन वाढत आहे.

- शरद जाधव