शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

पेठ परिसरात शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील परिसरात जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील परिसरात जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेली चार ते पाच महिन्यांपूर्वी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या डॉ. सुयोग शेटे यांच्या शेतीमधील गोठ्यातून चार जनावरे चोरी झाली होती. परंतु त्याचा तपास झाला नाही. तोपर्यंतच गोळेवाडी-सुरूल रस्ताजवळ सुधाकर पाटील यांच्या मळ्यानजीक गणेश अशोक जाधव या युवा शेतकऱ्याच्या वस्तीवरून तीन गाय व दुध काढण्याचे मशीन अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची जनावरे चोरी करून नेली आहे. या चोरांनी लाईट नसल्याने त्याच्या फायदा चोरट्यांनी उठविला आहे. अशा घटना होत असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागात बिबट्याव्दारे जनावरांच्या गोठ्यांवर होणारे हल्ले या सर्व कचाट्यात असणारे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे तरी संबंधित शासकीय खात्याने तपास करावा व शेतकरी भयमुक्त करावे, अशी मागणी केली जाते आहे. या गुन्हाची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.