शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

विसर्ग वाढणार असल्याने शेतकऱ्यांत पुन्हा भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार ...

कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार आहे; त्यामुळे पंचनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पूरस्थिती कमी झाली असली तरी वारणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पोटमळ्यात अजूनही पाणी असल्याने नदीकाठी असणारी पिके अद्यापही पाण्यात आहेत. सध्या चांदोली धरणातून ९७८० क्युसेक एवढा विसर्ग सुरू असताना, तो वाढवून तो १४९८० एवढा करण्यात येणार असल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अगोदरच १० दिवसांच्या पुराच्या पाण्याने भात, मका, ऊस, भुईमूग, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने उरलीसुरली पिकेही वाया जाण्याची भीती असून, पुन्हा पातळी वाढून आणखी काही दिवस पाणी राहिल्यास पंचनामेही रखडणार आहेत.