शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

विसर्ग वाढणार असल्याने शेतकऱ्यांत पुन्हा भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार ...

कोकरुड : वारणा नदीचे पाणी अजूनही पोटमळ्यात असताना पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या शेतीचे, पिकांचे नुकसान आणखी वाढणार आहे; त्यामुळे पंचनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पूरस्थिती कमी झाली असली तरी वारणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पोटमळ्यात अजूनही पाणी असल्याने नदीकाठी असणारी पिके अद्यापही पाण्यात आहेत. सध्या चांदोली धरणातून ९७८० क्युसेक एवढा विसर्ग सुरू असताना, तो वाढवून तो १४९८० एवढा करण्यात येणार असल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अगोदरच १० दिवसांच्या पुराच्या पाण्याने भात, मका, ऊस, भुईमूग, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने उरलीसुरली पिकेही वाया जाण्याची भीती असून, पुन्हा पातळी वाढून आणखी काही दिवस पाणी राहिल्यास पंचनामेही रखडणार आहेत.