शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जिल्ह्यात अटल भूजल योजना चित्ररथास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात अटल भूजल योजनेच्या चित्ररथ संचलनास प्रारंभ करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात अटल भूजल योजनेच्या चित्ररथ संचलनास प्रारंभ करण्यात आला. राज्यातील १३ जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील भूजलपातळीत सातत्याने घट होत असलेल्या खानापूर, कवठे महांकाळ, जत, तासगाव या तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.

भूजल विभागाचे राज्य संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणेतून राज्यभर चित्ररथाचे संचलन करण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यात या चित्ररथाचे आगमन झाले. रविवारी विटा येथे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते चित्ररथास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, सभापती महावीर शिंदे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, यांत्रिकी अभियंता निलेश जाधव, आवेदक फाकटकर उपस्थित होते. लोकसहभागातून गावांचा जलसुरक्षा आराखडा बनविणे, जलसंधारासाठी व पाणीबचतीच्या उपाययोजनांची कामे हाती घेणे, आणि गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करणे ही योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.