शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून दहा कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या दहा कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून संजय गांधी निराधार योजना समितीच्या ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या दहा कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील शोभा सूर्यवंशी इस्लामपूर, रहेमान मुल्ला नेर्ले, नंदूबाई माळी कासेगाव, सविता चव्हाण इस्लामपूर, सन्मती भागवत आष्टा, सुनीता सोनवणे आष्टा, सुरेश घस्ते मालेवाडी, दिलीप कळसकर इस्लामपूर, स्वाती टिबे इस्लामपूर, शोभा शिंदे इस्लामपूर यांना हे धनादेश देण्यात आले.

यावेळी प्रा.श्यामराव पाटील, आर. डी. सावंत, बाळासाहेब पाटील, संभाजी कचरे, खंडेराव जाधव, अनिल साळुंखे, संजय खवळे, समितीच्या नायब तहसीलदार धनश्री भांबुरे, महसूल सहायक बी. एम. कदम, जयंत दारिद्र्य निर्मूलन समितीचे समन्वयक इलियास पिरजादे, राजाराम जाधव उपस्थित होते.

फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदतीचा धनादेश जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संजय पाटील, नागेश पाटील, रवींद्र सबनीस उपस्थित होते.