शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पाणी समिती पदयात्रेचे मिरजेत आगमन

By admin | Updated: July 6, 2015 00:23 IST

सांगलीकडे रवाना : कर्नाटकात जाण्याचा इशारा

मिरज : जत पूर्व भागातील ४२ गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी देण्याच्या मागणीसाठी अयोजित उमदी ते सांगली पदयात्रेचे आज मिरजेत आगमन झाले. ही पदयात्रा सोमवारी सकाळी सांगलीकडे रवाना होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी चर्चा केली जाणार आहे. जत पूर्व भागातील गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, असा पवित्रा घेत पाणी संघर्ष समितीने आंदोलन सुरु केले आहे. उमदी ते सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणाऱ्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त सहभागी झाले आहेत. आज दुपारी कवठेमहांकाळ येथून मिरजेत पदयात्रेचे आगमन झाले. माजी आमदार शरद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. बसवेश्वर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरज महाविद्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. सुनील पोतदार, अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, चिदानंद रकटे, संगाप्पा सुरगोंड, दावल शेख, बसवराज कोट्याळ, काशिराम बिराजदार, संजीव तेली, महंमद खाटिक, बंडू जाधव, सुरेश पवार, हरी शेटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी, ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.सोमवारी सकाळी मिरजेतून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलक पदयात्रेने जाणार आहेत. गेल्या (वार्ताहर)