शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पूरबाधित घरे, दुकाने व शेतातील विद्युत यंत्रणेच्या तपासणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली ...

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली असल्यास त्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

ज्या पूरबाधित शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंपाची मीटर पेटी व मोटर पुराच्या पाण्यात भिजली असल्यास वीज सुरु करण्यापूर्वी वीज संच मांडणी अधिकृत व्यक्तीकडून तपासून सुस्थितीत व धोकाविरहीत असल्याची खात्री करुनच वीज सुरु करावी. तसेच लहान मुलांना वीज संच मांडणी हाताळण्यास मज्जाव करावा. महावितरणच्या तारा व खांब पुराच्या पाण्यामुळे वाकले, तुटले किंवा तुटून जमिनीवर पडले असल्यास तुटलेल्या तारांना स्पर्श करु नये. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक शहाजी कोळी यांनी केले आहे.