शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

पूरबाधित घरे, दुकाने व शेतातील विद्युत यंत्रणेच्या तपासणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली ...

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली असल्यास त्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

ज्या पूरबाधित शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंपाची मीटर पेटी व मोटर पुराच्या पाण्यात भिजली असल्यास वीज सुरु करण्यापूर्वी वीज संच मांडणी अधिकृत व्यक्तीकडून तपासून सुस्थितीत व धोकाविरहीत असल्याची खात्री करुनच वीज सुरु करावी. तसेच लहान मुलांना वीज संच मांडणी हाताळण्यास मज्जाव करावा. महावितरणच्या तारा व खांब पुराच्या पाण्यामुळे वाकले, तुटले किंवा तुटून जमिनीवर पडले असल्यास तुटलेल्या तारांना स्पर्श करु नये. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक शहाजी कोळी यांनी केले आहे.