शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

मिरजेत चारशेपैकी तीनशे मंडळांचे अन्नदान

By admin | Updated: September 24, 2015 23:52 IST

स्वागत कक्षाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी

मिरज : येथील गणेश मंडळांनी यावर्षी देखावे व सजावटीचा खर्च टाळून अन्नदान सुरू केले आहे. मिरजेत चारशे मंडळांपैकी तीनशे मंडळे यावेळी अन्नदान करीत आहेत. काही मंडळांनी सलग दोन ते पाच दिवसांपर्यंत अन्नदानाचे आयोजन केले आहे. विसर्जनप्रसंगी अन्नदान करणारी मंडळे गेल्या काही वर्षात अन्नदानाच्या उपक्रमाला प्राधान्य देत आहेत. मोठ्या मंडळांसोबत छोटी मंडळेही अन्नदान करीत आहेत. यावेळी बहुसंख्य गणेश मंडळांनी तिसऱ्या दिवसापासूनच अन्नदानास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जमा होणाऱ्या पैशातून किंवा काही ठिकाणी स्वखर्चातून कार्यकर्ते अन्नदान करीत आहेत. मिरजेतील मंडळे आता सजीव देखाव्यांऐवजी अन्नदानाला महत्त्व देत असल्याने यावर्षी सजीव देखाव्यांची संख्या घटली आहे. देखावा, रोषणाई, सजावटीपेक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांची अन्नदानासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. गरीब अन्नदानाचा लाभ घेत आहेत. (वार्ताहर)दुष्काळग्रस्तांना मदतयावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीने विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कक्ष रद्द केला आहे. स्वागत कक्षासाठी खर्च करण्यात येणारे २५ हजार रुपये दुष्काळग्रस्तांना मदत देणार असल्याचे युवक राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी सांगितले.