शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

अण्णाभाऊंच्या लेखनाने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरजेतील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य' ...

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरजेतील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य' या विषयावर त्यांचे ऑनलाइन व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. मराठी विभागप्रमुख डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सागर लटके यांनी करून दिला.

डॉ. गायकवाड यांनी, अण्णाभाऊ हे स्वानुभवातून लेखन करणारे साहित्यिक होते. जगभरातील २७ देशात त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत. कुसाबाहेरचा माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी लेखन केले. उपेक्षितांच्या हक्कासाठी लढत असताना ते चळवळीशी जोडले गेले. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था यांचा अंत झाला पाहिजे, समताधिष्ठित समाज निर्माणाचे स्वप्न घेऊन ते शेवटपर्यंत जगले. सुमारे २७ वर्षे अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे ठरले. शोषण, अत्याचार व जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय, असेही गायकवाड यांनी सांगितले.

प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गंगाधर चव्हाण यांनी आभार मानले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी तांत्रिक सहकार्य केले.