शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

तेवीस लाख कोंबड्यांवर पशुसंवर्धन विभागाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

जिल्ह्यात देशी कोंबड्यांची संख्या आठ लाख आहे. तसेच पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, वाळवा तालुक्यांतील पोल्ट्रीमध्ये १५ लाखांच्या कोंबड्या ...

जिल्ह्यात देशी कोंबड्यांची संख्या आठ लाख आहे. तसेच पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, वाळवा तालुक्यांतील पोल्ट्रीमध्ये १५ लाखांच्या कोंबड्या आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली आहे. या कार्यशाळेत पोल्ट्री अथवा देशी काेंबडी मृत दिसल्यास नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच पोल्ट्रीच्या बाहेर पोल्ट्री चालकांनी औषध फवारणी करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले आहे.

जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेला एकही पक्षी आढळलेला नाही. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करीत आहे. पाणथळांच्या जागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. एखादा पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याची दक्षता घेण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती संजय धकाते यांनी दिली.

चौकट

मृत पक्ष्यांच्या तपासणीचा अहवाल दोन दिवसांत

मिरज तालुक्यातील सावळी येथे २९ साळुंख्या आणि तीन पारवे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. येत्या दोन दिवसांत तपासणीचा अहवाल येणार आहे. पशुसंवर्धन विभाग विशेष दक्षता घेत असून, जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूचा पक्ष आढळून आलेला नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त संजय धकाते यांनी केले आहे.