शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:12 IST

भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळला राष्टÑवादीची बैठक; विविध सेलच्या पदाधिकारी निवडी२८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी ताकदीने काम करानवीन संधी देण्यात आलेल्या सर्व सेलच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या संधीचे सोने करावे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. शासनाच्या विविध घोषणांमधील दोष दाखवून राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध सेलच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकारी निवडीप्रसंगी आयोजित राष्टÑवादीच्या बैठकीत ते बोलत होते.आ. जयंत पाटील म्हणाले, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. सर्वच जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने राष्टÑवादीचे काम करावे. निष्ठावंताला नक्कीच संधी दिली जाईल.

आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, आगामी ग्रामपंचायत निवडणूक राष्टÑवादी पक्षाच्या चिन्हावर लढवायची आहे. स्वबळावर निवडणुका जिंकून राष्टÑवादीची ताकद व दलबदलू लोकांना त्यांची जागा दाखवून देऊया. नवीन संधी देण्यात आलेल्या सर्व सेलच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या संधीचे सोने करावे.

महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे म्हणाल्या, आबांचे व अण्णांचे विचार जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आर. आर. आबा व विजयअण्णा यांचे विचार जपण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. युवकच राष्टÑवादीचे तारणहार आहेत. त्यामुळे आगामी २८ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी ताकदीने काम करा.युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, नगराध्यक्षा साधना कांबळे, गणेश पाटील, मोहन खोत, टी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी

जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, सभापती मनोहर पाटील, गजानन कोठावळे, चंद्रशेखर सगरे, दीपकराव ओलेकर, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब कोठावळे, भगवान वाघमारे, जगन्नाथ कोळेकर, अजित कांडे, अय्याज मुल्ला, वर्षा वाघमारे, सुरेखा कोळेकर, संगीता परदेशी, बाळूताई झुरे, छायाताई पाटील, सविता माने, जीवनराव भोसले, एम. के. पाटील, विलासराव कोळेकर, किशोर पाटील, शीतल परदेशी, अमर पाटोळे उपस्थित होते.राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष नारायण पवार व संजय पाटील यांनी आभार मानले. संजय सुंगारे यांनी सूत्रसंचालन केले.