शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

भिलवडी : आजचे युग हे आव्हानात्मक युग आहे. यामध्ये ध्येय्याधिष्टीत विद्यार्थीच टिकतील. स्वप्रयत्न व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ...

भिलवडी : आजचे युग हे आव्हानात्मक युग आहे. यामध्ये ध्येय्याधिष्टीत विद्यार्थीच टिकतील. स्वप्रयत्न व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ. जी. कणसे यांनी केले.

कृष्णाकाठ सोशल फाऊंडेशन, भिलवडीतर्फे आयोजित ‘ग्रेट भेट’ या लाईव्ह कार्यक्रमामध्ये डॉ. कणसे बोलत होते. कृष्णा काठावरील युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगिण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फाऊंडेशन, भिलवडी - सांगली’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाची प्रेरणा मिळावी व मार्गदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘ग्रेट भेट’ या ऑनलाईन उपक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील प्राचार्य डॉ. कणसे यांची मुलाखत निवेदक विठ्ठल मोहिते यांनी घेतली होती.

संस्थेचे संचालक शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले तर ‘कृष्णाकाठ’चे अध्यक्ष अमोल वंडे यांनी आभार मानले.