शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

राजारामबापू कारखान्यात ऊस तोडणी वाहतुकीचे करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST

राजारामनगर येथे सन २०२१-२२ मधील गाळपाच्या ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, ...

राजारामनगर येथे सन २०२१-२२ मधील गाळपाच्या ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, प्रशांत पाटील, सुभाष जमदाडे, प्रताप पाटील, सुजय पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२१-२२ साठी १९ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामातील उद्दिष्ट निश्चित पूर्ण केले जाईल, असा विश्वास सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष युवानेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.

साखराळे, वाटेगाव-सुरुल आणि कारंदवाडी युनिटच्या तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील, संभाजी कामेरीकर, राजेंद्र माळी, जयकर कदम, विलास खोत, महादेव देवकर, प्रमोद पाटील, अर्जुन कचरे, शहाजी पाटील यांच्याशी करार करण्यात आले. शेती कमिटीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, सुभाष जमदाडे, सचिव प्रताप पाटील, प्रेमनाथ कमलाकर, डी. एम. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी तानाजी खराडे, विजय कुलकर्णी, दिलीप पाटील, चंद्रकांत जाधव, गटाधिकारी संग्राम पाटील, महेश कदम, अभिजित कुंभार, रोहित साळुंखे, प्रनिल पाटील, संग्राम पाटील, भास्कर केवळे, संजय पाटील, शिवाजी पवार, योगेश पाटील यांच्यासह कर्मचारी, कंत्राटदार उपस्थित होते.