शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वेतनवाढ न मिळताच आटपाडीत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मिळावी, यासाठी केलेले आंदोलन अखेर वेतनवाढ न मिळवताच शनिवारी मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मिळावी, यासाठी केलेले आंदोलन अखेर वेतनवाढ न मिळवताच शनिवारी मागे घेतले. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले, तर पर्यायी व्यवस्था करून सरपंच वृषाली पाटील यांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.

आटपाडीमध्ये १२ दिवसांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, आंदोलन मागे घेतल्याचे पत्र प्रसाद नलावडे, सुधीर भिंगे यांनी काढले आहे. त्याच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत. आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे सांगत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीची जशी करवसुली होईल, त्याप्रमाणात पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु, सरपंच किंवा इतरांनी असे कोणतेही लेखी किंवा तोंडी आश्वासन दिलेले नाही. यावेळी उपसरपंच डॉ. अंकुश कोळेकर, दत्तात्रय पाटील, रावसाहेब सागर उपस्थित होते.