शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मेणीजवळच्या दोन युवकांचा मुंबईत अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) येथील दोन माथाडी युवकांचे जागीच निधन झाले. ही घटना नाशिक रोडवरील वरई टोलनाक्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथील विक्रम राजाराम दीपक (वय ३२) व आटुगडेवाडी (मेणी) येथील रवींद्र ऊर्फ पप्पू सर्जेराव आटुगडे (२६, दोघेही सध्या रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) मुंबई येथील ट्रान्सपोर्टमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होते. सध्या त्यांची कामगार म्हणून नियुक्ती वसई (जि. ठाणे) येथे असल्याने ते मोटारसायकलवरून दररोज ये-जा करत होते. रोजच्या प्रमाणे ते कामावरून घरी कोपरखैरणे येथे येत असताना वरई टोलनाक्याजवळ पावसाने वाहून रस्त्यात आलेल्या चिखलात गाडी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दहाचाकी ट्रकने त्यांना जागीच चिरडल्याने मोठा रक्तस्राव होऊन जागीच निधन झाले.

विक्रम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, दहा महिन्याची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रवींद्र आटुगडे याचे गेल्याच वर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघांचेही आईवडील गावी असतात. दोघांच्या अपघाती निधनाने सावंतवाडी आणि आटुगडेवाडी या गावांवर शोककळा पसरली आहे.