शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

जिल्ह्यात कोरोनाचे ९०१ नवे रुग्ण; २४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

सांगली : जिल्ह्यात बुधवारी ९०१ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहतानाच मृत्यूसंख्याही कमी झाली. दिवसभरात परजिल्ह्यातील पाच ...

सांगली : जिल्ह्यात बुधवारी ९०१ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहतानाच मृत्यूसंख्याही कमी झाली. दिवसभरात परजिल्ह्यातील पाच जणांसह जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. ८६३ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ३, मिरज २, वाळवा ४, पलूस, तासगाव, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, जत, खानापूर तालुक्यात एका मृत्यूची नोंद झाली.

आरोग्य यंत्रणेने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत २८४७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३३३ पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७६७९ जणांच्या नमुने तपासणीतून ५९६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात सध्या ९०५१ जण उपचार घेत असून त्यातील ११५६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९४४ जण ऑक्सिजनवर तर २१२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला तर नवे २८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णसंख्येतील वाढ बुधवारीही कायम होती. दिवसभरात दोन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या २५३ वर पोहोचली आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १३३०७६

उपचार घेत असलेले ९०५१

कोरोनामुक्त झालेले १२०२२९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३७९६

पॉझिटिव्हिटी रेट ८.८२

बुधवारी दिवसभरात

सांगली १०९

मिरज ३५

आटपाडी ३०

कडेगाव ५४

खानापूर ६०

पलूस ७८

तासगाव ५२

जत ६०

कवठेमहांकाळ ३१

मिरज तालुका ८७

शिराळा ६१

वाळवा २४४