शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री निधीतून गरजूंना ९ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

राजारामनगर येथे प्रतीक पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, बाळासाहेब ...

राजारामनगर येथे प्रतीक पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, इलियास पिरजादे, आयुब बारगीर, संभाजी पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यात समाजातील गरजूंना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.

राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पाच व्यक्तींना दीड लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील (मालेवाडी), अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, आयुब बारगीर उपस्थित होते. श्यामराव पाटील यांची साहित्य संस्कृती मंडळावर निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रतीक पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रतीक पाटील म्हणाले, अभियानने गेल्या सहा महिन्यात समाजातील गरजू व्यक्तींच्या कागदपत्रांची पूर्तता करून ६२ प्रस्ताव मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले होते. त्यातील २० प्रस्तावांना मंजुरीसह ९ लाखांचा निधी मिळाला आहे. यामध्ये मेंदू विकार १६, कॅन्सर २, तर लिव्हर ऑपरेशन २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

यावेळी उज्ज्वला पाटील, विकास कुलकर्णी, सुरेंद्र बांदल, संघटक मुरली जाधव, अनिल जाधव, श्रीरंग नाईक, राजाराम जाधव उपस्थित होते.