शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यात ८८७ नवे रुग्ण; २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST

गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. ...

गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला त्यात कुपवाड येथील एक, तर वाळवा पाच, कडेगाव, तासगाव प्रत्येकी तीन, जत, कवठेमहांकाळ प्रत्येकी दोन, शिराळा, मिरज तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले असून, शनिवारी आठ हजार २०८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात आरटीपीसीआर अंतर्गत २७३७ जणांच्या नमुने तपासणीतून ३६८ जण बाधित आढळले. रॅपिड अँटिजनच्या ५४७१ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ५५४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या १० हजार २२२ रुग्णांपैकी १६०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात १३६१ जण ऑक्सिजनवर, तर २४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ७ जणांचा मृत्यू, तर नवे ३५ जण उपचारांसाठी दाखल झाले आहेत.

चौकट -

म्युकरमायकोसिस बाधितांची संख्या वाढत असून, शनिवारी दोघांना बाधा झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

चाैकट -

आतापर्यंतचे एकूण बाधित १२३०४९

उपचार घेत असलेले १०२२२

कोरोनामुक्त झालेले १०९२७९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३५४८

पॉझिटिव्हिटी रेट १०.८०

शनिवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज १६

वाळवा १५४

मिरज तालुका ११४

शिराळा ८०

कवठेमहांकाळ ७९

कडेगाव ६२

खानापूर ६०

तासगाव, जत प्रत्येकी ५८

आटपाडी ३३