शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध सर्वाधिक ६० टक्के तक्रारी

By admin | Updated: October 18, 2016 23:14 IST

मानव अधिकारांचे उल्लंघन : पाच वर्षांत साडेतीन हजार तक्रारदार नागरिकांना मिळाला न्याय

सांगली : भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे पोलिस विभागासह अनेक शासकीय कार्यालयात उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मानव अधिकार विकल्प संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षात संघटनेकडे जिल्ह्यातून साडेतीन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये ६० तक्रारी पोलिस विभागाविरुद्ध आहेत. अन्य ४० टक्के तक्रारी शासकीय रुग्णालय, महापालिका, जिल्हा परिषद, आरटीओ कार्यालयातील आहेत. संघटनेकडून या तक्रारींचा पाठपुरावा झाल्याने सर्वांना न्याय मिळाला आहे.लोकांनी तक्रारी कराव्यातराज्य घटनेने जो अधिकार दिला आहे, त्याचे जर कुठे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी मानव अधिकारी संघटनेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू अपराध यांनी केले आहे. ते म्हणाले, संघटनेचे वखारभागमध्ये कार्यालय आहे. महिन्याला साठ ते सत्तर तक्रारी दाखल होतात. या तक्रारींचा संघटनेकडून पाठपुरावा करण्यास कोणतीही कसर सोडली जात नाही. तरीही अनेक लोक निमूटपणे अन्याय सहन करतात. पण त्यांनी तसे न करता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे. लोकांनी तक्रारी कराव्यातराज्य घटनेने जो अधिकार दिला आहे, त्याचे जर कुठे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी मानव अधिकारी संघटनेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू अपराध यांनी केले आहे. ते म्हणाले, संघटनेचे वखारभागमध्ये कार्यालय आहे. महिन्याला साठ ते सत्तर तक्रारी दाखल होतात. या तक्रारींचा संघटनेकडून पाठपुरावा करण्यास कोणतीही कसर सोडली जात नाही. तरीही अनेक लोक निमूटपणे अन्याय सहन करतात. पण त्यांनी तसे न करता तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे.