शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील ५०० टन भाजीपाला शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST

सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ...

सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ५०० टन भाजीपाला शेतातच पडून आहे. यामुळे उत्पादकांना दररोज ८० लाखांचा फटका बसत आहे.

जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. रोज ९०० टन भाजीपाला बाहेरच्या बाजारात पाठविला जातो. स्थानिक बाजारात हजारो टन रोज विक्री होत होती. मात्र सध्या कसाबसा ४०० टन भाजीपाला मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर येथे जात आहे. तुंग, समडोळी (ता. मिरज) येथून रत्नागिरीला चाळीस टन भाजीपाला जात होता. तोही बंद आहे. दर ७० टक्क्यांनी उतरले आहेत. किलोला ३५ रुपये असणारी ढबू मिरची सहा रुपयांवर आली आहे. कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, दुधी भोपळा, भेंडीला घाऊक बाजारात पाच ते दहा रुपये दर मिळत आहे. भाजी विक्रेते मात्र घरोघरी जाऊन ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत, असे उत्पादक मनोज गाजी यांनी सांगितले.

चौकट

भाजीपाल्याचे घाऊक दर

सध्या लॉकडाऊनपूर्वी

ढबू मिरची : ६ रुपये ३५ रुपये

वांगी : ८ ३०

हिरवी मिरची : ५ २५

कोबी : ५ १५

प्लॉवर : ४ २०

दोडका : ८ ३५

दुधी भोपळा : ८ २०