शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
5
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
6
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
7
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
8
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
9
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
10
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
11
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
12
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
13
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
14
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
15
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
16
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
17
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
18
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
19
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
20
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

दिलासादायी चित्र : जिल्ह्यातील १७ तलाव तुडुंब

अंजर अथणीकर - सांगली -सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला यंदा पावसाने दिलासा दिल्याचे चित्र आहे. दुष्काळी आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यातील तलाव निम्म्याहून अधिक भरले आहेत. जिल्ह्यात एकूण ८३ तलाव असून, यापैकी १६ तलावांमध्ये क्षमतेच्या ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून, हा साठा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच टँकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा होता. आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा साठा आता ४० टक्क्याहून अधिक झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ८३ तलावांपैकी १७ तलाव पूणपणे भरले आहेत. त्याचबरोबर १६ तलावांमध्ये ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ८३ तलावांची पाणी क्षमता ९ हजार ३९८.७५ दश लक्ष घनफूट असून, आज त्यामध्ये ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट पाणी आहे. यामध्ये आणखीन वाढ होत आहे. खानापूर तालुक्यातील १, कडेगाव तालुक्यातील ५, शिराळा तालुक्यातील ५, आटपाडी तालुक्यातील २, मिरज तालुक्यातील १ व वाळवा तालुक्यातील १ तलाव शंभर टक्के भरला आहे. शनिवारी एकूण पाणीसाठा ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट इतका नोंदला गेला आहे. गतवर्षी यावेळी हा पाणीसाठा २ हजार १५.३२ दशलक्ष घनफूट होता. गतवर्षी आॅगस्टच्या अखेरीस २१ टक्के पाणीसाठा तलावामध्ये होता, तो आता ४० टक्के झाला आहे. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये १५३ सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यासाठी २३ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामधील १२९ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन यामधील ४८ बंधाऱ्यांची पाया खुदाईही पूर्ण करण्यात आली आहे. ३१ बंधाऱ्यांची कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. जिल्ह्यातील १५३ बंधारे पूर्ण झाल्यास त्यामध्ये ६ हजार ३३ घनमीटर पाणीसाठा राहणार आहे. तालुकातलाव साठाटक्केतासगाव ७२१५.८५३०खानापूर८२४६.४८३७कडेगाव६५५६.६८७८शिराळा५१०७१.५५१००आटपाडी१३५२७.३०३९जत२८६०९.१५१६क.महांकाळ११३४३.४५३६मिरज३१००.८५७१वाळवा२३८.८७७५एकूण ८३३७१०४०टंचाईवर ७ कोटीपाणी टंचाई निवारणासाठी ८ कोटी ११ लाखाांचे अनुदान प्राप्त झाले असून, यामधील ७ कोटी ४१ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. उपसा सिंचनाच्या आॅगस्टअखेर वीज बिल भरण्यासाठी ६ कोटींची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य शासनाला नुकताच पाठविण्यात आला आहे.