शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

महापालिकेकडे आठ महिन्यांत ४६० विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : महापालिकेकडे गेल्या आठ महिन्यांत ४६० विवाहांची नोंद झाली. सर्वाधिक विवाह नोंदणी सांगली कार्यालयात झाली आहे. नवदाम्पत्यांनी विवाहाची ...

सांगली : महापालिकेकडे गेल्या आठ महिन्यांत ४६० विवाहांची नोंद झाली. सर्वाधिक विवाह नोंदणी सांगली कार्यालयात झाली आहे. नवदाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यापूर्वी नवदाम्पत्य, साक्षीदार, भटजी यांच्यासह त्यांना कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत होती. आता नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करून अपाॅइंटमेंट घेता येत असल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या आठ महिन्यांत ४६० जणांनी विवाह नोंदणी केली आहे. यात सांगलीतील प्रभाग १ आणि २ च्या कार्यालयात २७८, कुपवाडमध्ये ७२ आणि मिरजेमध्ये ११० विवाहांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या सर्वच कार्यालयांत सुलभतेने आणि कमीत कमी वेळेत विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जात आहे. नवदाम्पत्यांनी त्याचा लाभ घेऊन विवाहाची नोंद महापालिकेकडे करावी, तसेच प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.