शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

किल्लेमच्छिंद्रगड डोंगरात पाच वर्षात ४ हजार रोपांची लावण, ठिबकने पाणी - शिवकुमार पाटील यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 21:39 IST

सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण... वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन.... झाडांना जगवण्यासाठी डोंगरावरच आरसीसी पाण्याच्या टाकीचे बांधकाम... यातून २५०० रोपांना ठिबकणे पाणी... झाडे लावण्याबरोबरच ती

शिरटे : सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण... वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन.... झाडांना जगवण्यासाठी डोंगरावरच आरसीसी पाण्याच्या टाकीचे बांधकाम... यातून २५०० रोपांना ठिबकणे पाणी... झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्यासाठी सुरु असलेली धडपड... या झाडांसाठी किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलिया झटतोय... त्याच्या या प्रयत्नांना सलाम....!किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) शिवकुमार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभुळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सितीफळ आदी देशीवानाच्या सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण केली आहे. वृक्षसंगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंतचे बोअरवेल खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. पाण्याची कमतरता भासल्यानंतर पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव बोअरवेल खुदाई केली. तेथून वरती पाईपलाईन केले आहे. वृक्षरोपांना पाणी देण्यासाठी डोंगरमध्यावर आरसीसी पाण्याची टाकी बांधुन २५०० रोपांना ठिबक केले आहे.

किल्लेमच्छिंद्रगड येथील पर्यटनस्थळी सुरु असलेल्या या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पहाणी केली. हुलवान म्हणाले की, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधला गेला नाही तर पृथ्वीचे रुप विराण होवुन सजिवाचे अस्तित्व धोक्यात येईल. सजिवाचे जगणे सुस' व्हावे यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपनाचे काम दिर्घकाळ होणे गरजेचे आहे. शिवकुमार पाटील यांची वृक्षसंवर्धनाची धडपड कौतुकास पात्र आहे.शिवकुमार पाटील म्हणाले, जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव देवुनही संबंधित यंत्रणेकडुन त्याची दखल घेतली जात नाही.सभापती सचिन हुलवान यांच्या समवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिंकदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते. 

किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सिताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. परंतु काळाच्या ओघात वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सिताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी पुढील वर्षापासून सिताफळाची मोठ्या प्रमाणात लावण करणार आहे. सिताफळाच्या बिजापासून रोपे तयार करणेचे काम चालू केले आहे.शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड.