शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

शिराळ्यात २२ तलाव कोरडे

By admin | Updated: March 3, 2017 23:47 IST

एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी : उत्तर भागात तीव्र टंचाईचे संकट; आंदोलनाचा इशारा

विकास शहा ल्ल शिराळाशिराळा तालुक्यातील ४९ पैकी २२ पाझर तलाव मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडले आहेत, तर फक्त एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. तालुक्याच्या उत्तर भागात अनेक गावांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.शिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हणून संबोधले जाते. मात्र तालुक्यातील उत्तर भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव आहेत. त्यापैकी सावंतवाडी, शिरसटवाडी, हात्तेगाव (आंबाबाईवाडी), कोंडाईवाडी नंबर १, शिरशी नंबर १, शिरशी (भैरवदरा), शिरशी (काळेखिंड), शिरवाडी, भैरेवाडी, पणुंब्रे तर्फ शिराळा नंबर १, औंढी, निगडी जुना, निगडी (खोकडदरा), करमाळे नंबर २, भटवाडी, बेलदारवाडी, इंगु्रळ, लादेवाडी, भाटशिरगाव, तडवळे नंबर १, पावलेवाडी नं. १ हे तलाव कोरडे पडले आहेत. कोंडाईवाडी नंबर २ (१0 टक्के पाणी), कापरी (१0 टक्के), चरणवाडी नंबर १, चव्हाणवाडी, मेणी, प. त. शिराळा नं. २, वाकुर्डे बुद्रुक, पाडळी, पाडळीवाडी, बिऊर, तडवळे (वाडदरा) यामध्ये २0 टक्के, गवळेवाडी (बहिरखोटा), बादेवाडी (वाकुर्डे बुद्रुक), रेड क्र. २ (२५ टक्के), गवळेवाडी (उंदीरखोरा), धामवडे, शिरशी, (कासारकी), वाकुर्डे खुर्द, निगडी (महारदरा), पाचुंब्री या तलावांमध्ये ३0 टक्के, अंत्री खुर्द, करमाळा नं. १ यामध्ये ३५ टक्के, आटुगडे (मेणी), हात्तेगाव (अशील कुंड), खिरवडे याठिकाणी ४0 टक्के, तर वाडीभागाई येथे ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.शिंदेवाडी तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरडा पडला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मुख्य वाकुर्डे बुद्रुक, शिंदेवाडी, धामवडे, खेड, बेलदारवाडी यांसह वाड्या-वस्त्यांवर आतापासूनच ५ ते १0 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. पंचायत समिती, पाटबंधारे विभागाकडून २0 गावे व १७ वाड्यांसाठी दोन तात्पुरत्या नळपाणी योजनांतून, २0 विहिरी अधिग्रहण करणे, १२ गावे व १६ वाड्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.