शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात १५७७ कोरोनामुक्त, ४३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. परजिल्ह्यातील १० जणांसह एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी जिल्ह्यातील ४३ जण मरण पावले. महापालिका क्षेत्रात १३, जत ३, वाळवा ३, खानापूर ८, मिरज ३, कडेगाव २, पलूस ५, तासगाव १, कवठेमहांकाळ १, आटपाडी २, तर शिराळा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. नवे १२९२ रुग्ण सापडले.

उपचार घेत असलेल्या १७ हजार ६ रुग्णांपैकी २५०६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील २१८८ जण ऑक्सिजनवर, तर २७८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील १० जणांचा मृत्यू झाला असून, सोलापूर, सातारा व कोल्हापूरचे प्रत्येकी तिघे आहेत. एक जण कर्नाटकातील आहेत. नवे ८८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ९७,७०५

उपचार घेत असलेले १७,००६

कोरोनामुक्त झालेले ७७,८६९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २८३०

गुरुवारी दिवसभरात

सांगली ११२

मिरज ५७

जत २५७

मिरज तालुका १३३

वाळवा १०१

कडेगाव ७७

आटपाडी ८२

तासगाव १४०

खानापूर १५१

कवठेमहांकाळ ८९

पलूस ६५

शिराळा २८