शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

जिल्ह्यात १५७७ कोरोनामुक्त, ४३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. परजिल्ह्यातील १० जणांसह एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी जिल्ह्यातील ४३ जण मरण पावले. महापालिका क्षेत्रात १३, जत ३, वाळवा ३, खानापूर ८, मिरज ३, कडेगाव २, पलूस ५, तासगाव १, कवठेमहांकाळ १, आटपाडी २, तर शिराळा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. नवे १२९२ रुग्ण सापडले.

उपचार घेत असलेल्या १७ हजार ६ रुग्णांपैकी २५०६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील २१८८ जण ऑक्सिजनवर, तर २७८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील १० जणांचा मृत्यू झाला असून, सोलापूर, सातारा व कोल्हापूरचे प्रत्येकी तिघे आहेत. एक जण कर्नाटकातील आहेत. नवे ८८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ९७,७०५

उपचार घेत असलेले १७,००६

कोरोनामुक्त झालेले ७७,८६९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २८३०

गुरुवारी दिवसभरात

सांगली ११२

मिरज ५७

जत २५७

मिरज तालुका १३३

वाळवा १०१

कडेगाव ७७

आटपाडी ८२

तासगाव १४०

खानापूर १५१

कवठेमहांकाळ ८९

पलूस ६५

शिराळा २८