शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात वर्षात ११२ कोटींची कामे

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

विलासराव जगताप : प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार

जत : तालुक्यात मागील एक वर्षात ११२ कोटी पन्नास लाख रुपयांची विविध विकास कामे प्रशानकीय पातळीवर मंजुर करून घेवून ती पूर्णत्वास नेली आहेत अशी माहीती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तालुक्यातील प्रमुख रस्त्यासाठी ७६ कोटी रुपयाचा निधी मंजुर करून घेऊन प्रत्यक्षात कामे सुरू केली आहेत. यातील सर्वच कामे प्रगती पथावर आहेत. आमदार फंडातून सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन आर्थिक वर्षासाठी चार कोटी ७४ लाख सात हजार रुपयांची कामे प्रस्तावित क रण्यात आली आहेत तालुक्यातील वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाला सतत सुचना केली त्यामुळे त्यांनी तीन वाळू तस्करावर गुन्हे दाखल करुन ५८ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मागासवर्गीय सुधार योजना व २५१५ शिर्षातंर्गत एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपये निधी करुन घेतला आहे.भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल व जलस्वराज्य संघर्षात एक त्रीत बैठक घेऊन अपूर्ण काम पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केला आहेत.मागील पाच वर्षापासून तालुक्यातील २३ भारत निर्माण योजनांचे काम रखडले होते त्यापैकी पाच योजना शासनाकडून मंजून करून घेवून प्रत्यक्षात तेथे काम सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले व हे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले, राष्ट्रीय पेयजन अंतर्गत चार गावासाठी पाच कोटी ३५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. टंचाई कालावधीत शासन दरबारी सतत पाठपुरावी करून म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून आलेल्या पाण्यातून एकतीस तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे ३७८ टी सी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्व भागातील ४२ गावात म्हैसाळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे लेखी आश्वासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यांचा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून निधी मिळविला जाईल असेही त्यानी यावेळी सांगितले. (वार्ताहर) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४२ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानअंतर्गत ४२ गावांची निवड करून ७५५ विविध प्रकारची कामे तेथे सुरू केली आहेत. यापैकी ६४९ कामावर अकरा कोटी ४७ लाख रुपये २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५३ लाख रुपये व २०१५-१६ या आर्थिक वर्षात २७ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या जलयुक्त शिवाराचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना महत्त्वाचा ठरणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.