शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Research : ‘या’ कारणामुळे भारतीय तरुणांना लग्न करण्याची असते जास्त घाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:33 IST

ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता, काय कारण आहे जाणून घ्या...!

-रवीन्द्र मोरे लग्नाबाबत भारतीय तरुणांचे मत बदलत असून लग्नामुळे त्यांच्या आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असे त्यांना वाटते.  एका मॅचमेकिंग सर्विसने लग्नाबाबत तरुणांच्या विचारावर सर्वे केला असून त्यात सध्याची तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यात आले.  सर्वेमध्ये सहभागी सुमारे २०.५ टक्के पुरुष आणि २३.१ महिलांचे म्हणणे होते की, ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता. त्यातच १२.२ टक्के पुरुष आणि १०.३ टक्के महिलांचे म्हणणे होते की, लग्न त्यांच्यासाठी नाही. तसेच १८. २ टक्के पुरुष आणि १३.२ टक्के महिलांचे म्हणणे होते की, ते अजून लग्नाबाबत विचार करण्यासाठी मॅच्युअर नाहीत.    लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या लोकांना त्याचे कारण विचारले असता त्यातील बरेच लोकांनी सांगितले की, ते अजून जबाबदारी घेऊ इच्छित नाही. काहींनी असेही सांगितले की, त्यांना लग्नासारख्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. त्यातच काही लोकांनी कमिटमेंटचेही कारण सांगितले.  या व्यतिरिक्त लग्न करु इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा फायदा विचारण्यात आले तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते हे कारण सांगितले. काही लोकांनी आर्थिक स्थिरतादेखील कारण सांगितले.  या आॅनलाइन पोलसाठी सुमारे १४ हजार ७०० प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार सध्याची तरुणाई लग्नाबाबत रिअ‍ॅलिस्टिक आहे, असे आढळून येते. तसे यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी आपल्या पार्टनरचे आपणास भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.   Also Read : ​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?