शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​दीपिकाच नव्हे, ‘या’ ५ कारणांनी प्रत्येक मुलगी करु शकते ब्रेकअप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 17:56 IST

कोणत्या कारणाने मुली Breakup करतात, जाणून घ्या ती कारणे..!

-रवींद्र मोरे असे म्हणतात की, प्रेमात मनुष्य सर्वकाही विसरुन जातो. मात्र प्रेमात फक्त कमिटमेंटच दिसत असेल तर हे प्रेमाचे नाते कधीपर्यंत टिकेल याची शाश्वती नसते. असे नाते पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा करिअर समोर येते. कमिटमेंट करायला फक्त मुलेच नाही तर मुलीदेखील घाबरतात.बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचेच उदाहरण पाहा ना. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची खूपच चर्चा झाली होती. दीपिका आपल्या करिअरवर खूपच फोकस करते म्हणून ती रणवीरला कमिटमेंट द्यायला घाबरते. केवळ दीपिकाच नव्हे तर बहुतेक मुली असा विचार करतात. चला जाणून घेऊया की, केवळ कमिटमेंटच्या आधारे बे्रकअप का होतो.   * करिअरला अधिक महत्त्व सध्याच्या मॉडर्न काळात मुलांप्रमाणेच मुलीदेखील आपले करिअर घडविण्यात व्यस्त आहेत. आपल्या रिलेशनपेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात. याच कारणाने त्या लवकर कोणतेच कमिटमेंट करीत नाहीत.   * स्वावलंबत्व आज प्रत्येकाला स्वतंत्र जगायला आवडते. आपल्या पर्सनल लाइफमध्ये दुसऱ्याची दखल कुणालाही आवडत नाही. यासाठी सध्याच्या मुली दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात.    * जबाबदारीपासून बचाव लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात विशेष बदल होत नाही, मात्र मुलींवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी येते. काही मुली या जबाबदारीपासून वाचण्यासाठीदेखील लग्नासारख्या कमिटमेंटमध्ये पडणे पसंत नाही करत. * वाढते वय अगोदर अगदी कमी वयात लग्न होत होते, मात्र आज लोकांचे विचार बदलले आहेत. लग्न कधीही करु शकतो असा विचार आता अमलात आणला जात आहे. असाच विचार आता मुलीदेखील करु लागल्या आहेत. अगोदर करिअर पाहू आणि त्यानंतर लग्नाचा विचार करु असे ठामपणे सांगणाऱ्या मुलीदेखील आहेत.   *ओळख निर्माण करणेप्रत्येकजण आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यामुळे बहुतेक मुली लग्नाच्या कमिटमेंटला घाबरतात. Also Read : ​OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                   : ​Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !