शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​जर कमी वयात झाले असेल आपले ‘लग्न’ तर ही बातमी नक्की वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:33 IST

कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...!

लग्न एक असे नाते आहे जे दोनच व्यक्तींना नव्हे तर दोन परिवारांना आपसात जोडते. या नव्या नात्यासोबत दोन्ही परिवारावर बऱ्याच जबाबदाऱ्याही येतात. मात्र आजदेखील बरेच मुले-मुली आहेत, ज्यांचे कमी वयातच लग्न केले जाते. कधी रुढी-परंपराच्या नावाने तर कधी कुटुंबातील मोठे-वृद्ध व्यक्तींची शेवटची इच्छा म्हणून लवकर लग्न लावले जातात.नुकतीच याच आशयाची ‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. यात एका १८ वर्षाच्या तरुणीचं ९ वर्षाच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर बीसीसीसीने संबंधीत वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मालिका रात्री ८.३० ऐवजी रात्री १०.३० वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते. मात्र आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे. कमी वयात लग्न करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही नुकसानही आहे, हे आपणास माहित आहे का? चला जाणून घेऊया...! * कमी वयात लग्नाचे फायदेकमी वयात लग्न केल्यास मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करीत असल्याने दोघे एकमेकांना लवकर समजून घेतात. मुलगी लवकर आपल्या सासरवाडीत मिक्स होते. तेथील परंपरा, रितीरिवाज लवकर समजून घेते. त्यामुळे प्रेग्नन्सीसंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते.  * कमी वयात लग्नाचे नुकसानकमी वयात लग्न केल्यास दोघांवर वेळेअगोदरच परिवाराची जबाबदारी येते. तसेच दोघेही मॅच्युअर नसल्याने फॅमिली प्लॅनिंगवर लक्ष दिले जात नाही आणि कमी वयातच अजून एका सदस्याची जबाबदारी येते. कमी वयातच लग्न झाल्याने महिला सक्षम नसतानाही मुलांची सांभाळण्याची जबाबदारी येते. कमी वयात लग्न केल्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचे शिक्षण आणि करिअरवर परिणाम होतो त्यामुळे परिवारांच्या गरजा पुर्ण करण्यास अडचणी येतात आणि घरात वाद वाढून नात्यात तणावही निर्माण होतो.