शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:03 IST

लग्नानंतर प्रत्येक महिलेला वाटणारी ही भीती ती आपल्या पतीलाही सांगू शकत नाही, जाणून घ्या !

लग्नानंतर मुली स्वत:ला प्रत्येक गोष्टीत सुरक्षित समजतात. तसे पती-पत्नीचे नाते विश्वास आणि प्रेमावर टिकलेले असते मात्र थोडासा संशयदेखील नात्यात दूरावा निर्माण करु शकतो. नेमके याच कारणांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. बहुतेक महिला याच गोष्टींवरुन नेहमी चिंतेत आपले आयुष्य व्यतित करीत असतात. आज आपण जाणून घेऊया अजून अशा कोणत्या गोष्टींमुळे भीती वाटते.  * विश्वास  विश्वासावर सर्वच नाते टिकलेले आहेत. मात्र लग्नानंतर आपण सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन करु शकू की नाही अशी भीती महिलांना नेहमी वाटत असते. * नावड आपला पती लग्नाच्या ४ ते ५ वर्षानंतर आपल्याला नापसंत तर करणार नाही ना? ही भीती बहुतेक महिलांना नेहमी सतावत असते. या भीतीपोटी ती स्वत:ला सुंदर आणि फिट ठेवण्याचा खूप प्रयत्न करीत असते.  * एकटेपणा  लग्नांनतर तिला पतीच्या रुपाने आयुष्यभर सोबत राहणारा जोडीदार जरी मिळाला असला तरी सासरच्या मंडळींपासून वेगळे झाल्यानंतर आपल्या पतीनेही साथ सोडली तर आपण एकटे होऊ ही भीती तिला नेहमी सतावत असते.    * परिवाराचे आरोग्य लग्नानंतर महिलांना नेहमी परिवाराच्या आरोग्याची चिंता सतावत असते. यासोबतच तिला स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. एखादी आरोग्याची समस्या तिला निर्माण होऊ नये म्हणून ती प्रयत्न करीत असते. याच चिंतेत तिचे संपूर्ण आयुष्य व्यतित होत असते.  * नात्यात दूरावा तिला सासरच्या मंडळींचे नाते तर जोपासावे लागतेच शिवाय माहेरच्या व्यक्तींचीही चिंता सतावत असते. प्रत्येक नाते जोपासण्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या चुकीमुळे कोणत्याही नात्यात दूरावा निर्माण होऊ नये म्हणून ती आयुष्यभर प्रयत्न करीत असते.    Also Read : Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !                   : Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !