शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:06 IST

आज आम्ही तुम्हाला अशा काही फायद्यांविषयी सांगणार आहोत जे केवळ लग्नापूर्वी प्रेमात पडल्यावरच अनुभवता येतात. जाणून घ्या या फायद्यांविषयी...

असे म्हणतात की, प्रेमात पडल्यावर अनेक सकारात्मक बदल घडून आयुष्याची गुणवत्ता सुधारते. मात्र याचा अनुभव प्रेमाच्या नात्यात असल्यावरच येऊ शकतो.  आपले नाते प्रेमाचे असेल तर आयुष्य अधिक सुंदर जाणवायला लागते. काही जणांना मात्र हा आनंद लग्नानंतरच घ्यायचा असतो. लग्नापूर्वी प्रेमाच्या भानगडीत पडणे काही लोकांना मान्य नसते. यात काही चूक आहे असे नाही, परंतु नात्यातील नाजूक गोष्टी लग्नापूर्वीच लक्षात आल्यास तुम्ही स्वत:मध्ये व स्वत:च्या प्रेमात अनेक प्रकारच्या सुधारणा करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही फायद्यांविषयी सांगणार आहोत जे केवळ लग्नापूर्वी प्रेमात पडल्यावरच अनुभवता येतात. जाणून घ्या या फायद्यांविषयी...आरोग्यात सुधारणा होतेप्रेमात पडल्यावर आपण स्वत:कडे अधिक लक्ष द्यायला लागतो. यासोबतच तुमच्या प्रेमात पडलेली व्यक्तीदेखील तुमच्याकडे लक्ष द्यायला लागते. आपले खानपान व राहण्याच्या पद्धतीत सुधार होतो. आपण प्रत्येक काम वेळेत करायला लागतो. व्यक्तिमत्त्व बहरते प्रेमात पडल्यावर आपण स्वत:कडे अधिक लक्ष द्यायला लागतो. जोडीदारदेखील आपल्याला आपल्या त्रुटींविषयी सांगतो. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व बहरते. तणावमुक्त राहण्यास मदत होतेप्रेमाच्या नात्यात असताना आपली कुठलीही समस्या शेअर करण्यासाठी आपल्याकडे एक विश्वासातील व्यक्ती असते. ही व्यक्ती आपल्याला समजून घेऊन आपल्या समस्येवर उपाय सुचवकते. यामुळे मनावरचा ताण कमी होतो. नेहमी आनंदी व प्रसन्न वाटतेप्रेमात पडल्यावर आपल्या मेंदूतून विशिष्ट रसायन स्त्रवते. यामुळे व्यक्ती आनंदी राहायला लागते. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आजूबाजूचे जगही आनंदी असल्याचे जाणवते. स्वत:वर प्रेम करणे दुसऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आपल्याला स्वत:चे मोल कळते. आपण स्वत:ला वेळ द्यायला लागतो. जोडीदारावर प्रेम करता-करता आपण स्वत:वरही प्रेम करायला लागतो.   Also Read : ​Relation : ​आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!