शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

LOVE : ​पहिले प्रेम विसरण्यासाठी वापरा या टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 14:15 IST

जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.

-रवींद्र मोरे म्हणतात की, आयुष्यात प्रत्येक मनुष्य एकदातरी प्रेम करतो आणि हे प्रेम तो कधीही विसरत नाही. त्यातच पहिल्या भेटीतले पहिले प्रेम तर तो आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरु शकत नाही. बॉलिवूडमध्ये याच थिमवर आधारित बरेच चित्रपट आले आहेत. विशेष म्हणजे अशा चित्रपटांना तरुण वर्गाकडून भरघोस प्रतिसादही मिळाला आहे. बऱ्याचजणांना आयुष्यात खऱ्या प्रेमाचा अनुभव येत असतो. मात्र ते प्रेम त्यांना भविष्यात भेटत नाही आणि आयुष्यात त्यांचा मोठा हिरमोड होतो. निराश होऊन सर्वकाही संपल्यासारखे वाटते. मात्र हा आयुष्याचा शेवट नाही, कारण आयुष्य कधीही कुणासाठी थांबत नाही. आयुष्याचे दुसरे नाव पुढे चालत राहणे होय. असे बरेच लोक आहेत, जे आपल्या जुन्या आठवणी विसरुन पुढे जाण्याची त्यांची इच्छा असते, मात्र ते असे करु शकत नाही. जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.   * भूतकाळातील चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत विचार करणे त्वरित थांबवा. यामुळे आपणास दु:ख शिवाय काहीच मिळणार नाही.  * आपल्या पार्टनरने दिलेले गिफ्ट किंवा सोबतचे जुने फोटो असतील तर ते घरात अजिबात ठेऊ नका.  * रडण्याची इच्छा होत असेल तर रडून घ्या, यामुळे आपल्या मनातील संताप बाहेर निघण्यास मदत होईल.  * स्वत:ला दुसरी संधी देऊन सावरा आणि लोकांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात करा.  * ज्यामुळे आपणास आनंद मिळेल असे काही तरी नवीन शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा.   * कुठेतरी बाहेर फिरण्याचे नियोजन करा, जेणेकरुन आपणास थोडे वेगळे वातावरण मिळेल.  * जास्तीत जास्त वेळ परिवार आणि मित्रांसोबत राहा. शक्यतो एकटे राहणे टाळा.  या टिप्स फॉलो केल्यास आपल्या आयुष्यातील नैराश्य दूर होऊन नव्या उमेदीने जीवन जगण्यास प्रवृत्त होऊ शकता.  Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                   : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !