शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन

रत्नागिरी : पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देताना वयाची अट किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी नवीन अटीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या शासनाकडून त्यास मान्यता देण्यात येणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावरून संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एक समान धोरण असावे, म्हणून राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीला त्यावरील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने यांच्या समितीने हा अहवाल तयार केला असून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अपेक्षित वय, प्रवेशाचे वय कोणत्या तारखेला ग्राह्य धरायचे, याचाही या अहवालाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणाऱ्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी किमान साडे तीन वर्षाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलीतील पाल्य ६ ते ७ वयोगटातील असे. परंतु वय कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वसाधारण पहिलीतील विद्यार्थी किमान ६ वयोगटातील असणार आहे. (प्रतिनिधी)