शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअपमुळे भेटले विशीपूर्वीचे मित्र

By admin | Updated: September 14, 2014 23:56 IST

१९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले

रत्नागिरी : शालेय जीवनातील आठवणी या केवळ त्याच कालावधीसाठी सीमति राहतात. दहावीनंतर प्रत्येकजण विविध शाखेची निवड करून आपापले करियर बनविण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या भावविश्वात मग्न असलेला मित्रवर्ग व्हॉटस्पमुळे एकत्र आला. रा. भा. शिर्के प्रशालेतील १९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले.व्हॉटस्अपमुळे दहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांनी संदेश वहन करीत भेटण्याचे ठरविले. काही मंडळी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे स्थायिक झाली आहेत. त्यामुळे सर्वांना सोयीस्कर ठरेल, यासाठी शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. नोकरीसाठी परदेशात वास्तव्य करणारी मंडळीही स्नेहसंमेलनाला उपस्थित होती. भेटी, ओळख, तसेच चर्चा, गुजगोष्टी, स्नेहभोजन असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापुढे दरवर्षी सर्व मंडळींनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे. या कार्यक्रमाला काही अनुपस्थित राहिले होते, त्यांनाही सहभागी करून घेण्याचे ठरले. व्हॉटसअपमुळे हे शक्य झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. या स्नेहमेळाव्यात मयुरेश खानविलकर, संदीप वैष्णव, दिंगबर मगदूम, रवी बने, सुशील देवरूखकर, नदीम मुजावर, केदार माणगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)व्हॉटस्अपच्या माध्यमातून भेटलेल्या वीस वर्षांपूर्वींच्या मित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच साजरे झाले.