शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाश्चात्त्यांनी कौतुक केल्यावर वाढतंय योगाचे

By admin | Updated: June 21, 2016 01:18 IST

महत्त्व...!--योगदिन विशेष

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीयोग ही व्याधीमुक्त जीवनाची पहिली पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. योगाची व्याप्ती, महत्व इतके मोठे आहे की, शब्दश: त्याची व्याख्या करणे शक्य नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किंबहुना तणावपूर्ण जीवनाचा योग अविभाज्य भाग बनला आहे. जगाला योगाचे महत्व पटले आहे. त्यामुळे जगभरातून योग शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वास्तविक योग हा भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आहे. मात्र आता पाश्चात्त्य देशांनी योगाचा स्वीकार केल्यानंतर त्याची भारतातील महती वाढू लागली आहे, अशी खंत या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मनात आहे.पाश्चात्य देशांना, तेथील नागरिकांना योग, प्राणायाम या विज्ञानानिष्ठीत ज्ञानाची माहिती पटली आहे. त्याचे फायदे कळल्यामुळे योगाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे अनुकरण पाश्चात्यांनी केल्यावर आपण त्याकडे आकर्षित झालो आहोत. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून, यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६५ दिवसांपैकी एक दिवस योगाला विशेष महत्व देण्यापेक्षा उर्वरित ३६४ दिवसांमधील काही मिनिटे अथवा तास हे योगासनासाठी देणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात आपण आजारापासून स्वत:ला दूर ठेवू शकू. तसेच यामुळे जिवनाचा खराखुरा आनंदही अनुभवता येईल.शासनाने देखील योगासनाला विशेष प्राध्यान्य देत शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना योगासाठी प्रवृत्त केले आहे. मात्र, काही शाळांमध्ये आधीपासूनच योगासने शिकविली जात आहेत. काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आॅलिंपियाडसारख्या स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले आहे. जिल्ह््याच्या रत्नकन्या पूर्वा व प्राप्ती किनरे, अवंती काळे या विद्यार्थिनींनी देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन रत्नागिरीचे नाव उंचावले आहे.