शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

वारकरी समाजालाही कलावंत निधीचा सन्मान द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि ...

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि त्यांची कुटुंब उपासमारीचा सामना करीत आहेत. वारकरी समाजाला जगवण्याचे काम करण्यासाठी कलावंत निधीचा सन्मान मिळवून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारकरी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात वारकरी समाजाने आपल्या भावनांचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिले.

कोरोनामुळे गत दीड दोन वर्षे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम बंद आहेत, तर मंदिरे ही बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, गायनाचार्य, मृदंगमनी असे सारे एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र, कोविडच्या नियमामुळे हे सर्व कार्यक्रम बंद आहेत. गावोगावी अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, दीड दोन वर्षे हे कार्यक्रम बंद झाल्याने वारकरी समाज आणि त्याच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने कलावंतांसाठी मानधन सुरू केले आहे.

वारकरी समाजाचा कलावंत म्हणून सन्मान करावा आणि त्यांनाही मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन चिपळूण तालुकाध्यक्ष शांताराम नवेले, चिपळूण तालुका सचिव राजेंद्र राजेशिर्के, बळीराम चाळके, दीपक साळवी, विश्वंभर चिले, चंद्रकांत पिळधनकर, प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर मादगे, अनंत चव्हाण, मंगेश महाडिक, सुरेश बोलाडे, बारकू जावळे, प्रकाश कदम, दत्ताराम आयरे, आदीनाथ खापरे आदींनी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.