शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कातळशिल्पांभोवती बंदिस्त भिंत

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

कातळशिल्पांचे जतन झाल्यास पर्यटकांचा ओढाही वाढू शकतो.

राजापूर : तालुक्यात आढळून आलेल्या कातळशिल्पांचे संरक्षण व्हावे, यासाठी आता शासन सरसावले आहे. एकूण पाच ठिकाणच्या कातळशिल्पांभोवती स्टीलचे बंदिस्त संरक्षक भिंत घातली जाणार असून, त्यासाठी साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. तालुक्यातील सापडलेल्या कातळशिल्पांचे संरक्षण झाल्यास भविष्यात पर्यटनात्मकदृष्ट्या राजापूर तालुक्याला फायदा होणार आहे.भालावली, देवीहसोळ, वाडापेठ, साखर, गोवळ या ठिकाणी अनेक कातळशिल्प आहेत. त्याचा शोध यापूर्वीच लागला आहे. त्यांच्या जतनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यापूर्वी अनेक कातळशिल्प ही चिरा उत्खननाच्या कामात तुटली गेली. आणखी काही कातळशिल्प चिऱ्याच्या खाणींच्या आजुबाजुला असल्याने त्यांचा बचाव करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने पुढाकार घेतला असून, तालुक्यातील पाच गावांतील कातळशिल्पांचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याभोवती स्टीलचे बंदिस्त कंपाऊंड घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे ही कातळशिल्प संरक्षित होतीलच, शिवाय तालुक्यात येणाऱ्या पर्यटकानाही ती पाहता येतील. कातळशिल्पांचे जतन झाल्यास पर्यटकांचा ओढाही वाढू शकतो. (प्रतिनिधी)