शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आवाज कुणाचा... शिवसेनेचा!

By admin | Updated: April 24, 2015 01:27 IST

रत्नागिरी तालुका : मनसेने उघडले खाते, भाजपचे दिसले स्वबळ

रत्नागिरी : तालुक्यातील ३३१ ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या मतमोजणीवरही शिवसेनेचेच वर्चस्व दिसून आले. भाजपने स्वबळ आजमावताना दहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे मनसेनेही दोन जागांवर विजय मिळवीत या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले खाते खोलले. रत्नागिरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शहरानजीकच्या पॉवर हाऊस यथील सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० वाजता कडकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला प्रारभ झाला. सुरूवातीपासूनच तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. तालुक्यातील मजगाव, सोमेश्वर, बसणी, नेवरे, सडामिऱ्या, कळझोंडी, आगरनरळ, नांदिवडे, नाचणे या ठिकाणी केवळ शिवसेनाच असे चित्र दिसले. इतर ठिकाणीही शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून आले. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे. भाजप तसेच अन्य पक्षांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीने रत्नागिरी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर फक्त शिवसेनाच असा ठसा उमटविला आहे. साऱ्यांनाच उत्सुकता असलेल्या या निवडणुकीच्या या निकालाने रत्नागिरी तालुक्यावर अजूनही शिवसेनेचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)