शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

याेजनांबाबत ग्रामस्थांनी जागरूक व्हावे : अजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

आरवली : ग्रामीण भाग हा देशाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागात गाव विकासासाठी येणाऱ्या सरकारी योजना आणि आर्थिक निधीच्या ...

आरवली : ग्रामीण भाग हा देशाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागात गाव विकासासाठी येणाऱ्या सरकारी योजना आणि आर्थिक निधीच्या नियोजनाबाबत गावातील ग्रामस्थांनी जागरूक व्हावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी व्यक्त केले.

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे-सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेतर्फे कोळंबे येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मनसेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

हे शिबिर प्रशासकीय आणि ७/१२ वाचन, फेरफार आणि ग्रामपंचायत अधिनियम या विषयावर आयोजित करण्यात आले होते. अजय पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले.

तसेच शेत जमिनीबाबत असणाऱ्या अनेक समस्या, कूळ कायदा, तलाठी व तहसीलदार यांच्यातर्फे लोकांची होणारी फसवणूक, त्यासाठी ७/१२ वाचन आणि फेरफार याबाबतही मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी नावडी विभागातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.