शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अंत्रवली गावातील विकासकामांसाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

आरवली : गणेशाेत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांनी गावांच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर आजही संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली-मालपवाडी विकासकामांपासून दूर असल्याची बाब समाेर ...

आरवली : गणेशाेत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांनी गावांच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर आजही संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली-मालपवाडी विकासकामांपासून दूर असल्याची बाब समाेर आली. गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आता सारे एकत्र आले असून, त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन समस्या मांडल्या आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी आले होते. गावातील परिस्थितीबाबत त्यांनी ग्रामस्थ मंडळांसोबत चर्चा केली. या चर्चेतून गावांत अनेक विकासकामे प्रलंबित असल्याची बाब समाेर आली. त्यानंतर सगळ्यांनी पाठपुरावा करून आपल्या वाडीतील विविध कामांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्या संदर्भातले पत्र त्यांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांना देऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. येत्या २८ सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामसभेवर त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन त्या मागण्या तडीस लागतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.