शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अंत्रवली गावातील विकासकामांसाठी ग्रामस्थ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

आरवली : गणेशाेत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांनी गावांच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर आजही संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली-मालपवाडी विकासकामांपासून दूर असल्याची बाब समाेर ...

आरवली : गणेशाेत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांनी गावांच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर आजही संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली-मालपवाडी विकासकामांपासून दूर असल्याची बाब समाेर आली. गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आता सारे एकत्र आले असून, त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन समस्या मांडल्या आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी आले होते. गावातील परिस्थितीबाबत त्यांनी ग्रामस्थ मंडळांसोबत चर्चा केली. या चर्चेतून गावांत अनेक विकासकामे प्रलंबित असल्याची बाब समाेर आली. त्यानंतर सगळ्यांनी पाठपुरावा करून आपल्या वाडीतील विविध कामांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्या संदर्भातले पत्र त्यांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांना देऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. येत्या २८ सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामसभेवर त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन त्या मागण्या तडीस लागतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.