शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

विद्याधर कदम झाले ११ वेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग अकराव्यांदा ...

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग अकराव्यांदा एकमताने निवड करण्यात आली.

कोरोना काळात केलेले अतुलनीय कार्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून गेली १० वर्षे गावातील तंटे गावातच मिटविण्याचे केलेले काम आणि आबलोली ग्रामपंचायत निवडणूक विनातंटा, कोणतेही राजकारण होऊ न देता सर्व समाज घटकांना सामावून घेऊन बिनविरोध करण्याचे काम मागील कित्येक वर्षे ते करत आले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामसभेने सलग ११ व्या वेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड केली आहे.

आबलोली ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम पागडे यांनी सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, मीनल कदम, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ व ग्रामसेवक बाबूराव सूर्यवंशी, उद्योजक सुभाष काजरोळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उल्हास काळे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.