शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

उंबर्ले येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

दापोली : कोकण कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नीलम जालगावकर, कुमेधा सुतार यांनी उंबर्ले ...

दापोली : कोकण कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नीलम जालगावकर, कुमेधा सुतार यांनी उंबर्ले येथील शेतकरी सखाराम जालगावकर यांच्या शेतावर भात पिकावरील कीड नियंत्रण कसे करावे, याची माहिती दिली.

भातावरील कीड भाताचे कोवळे पान तोडून त्याचे लहान तुकडे करते आणि त्याची सुरळी करून त्यात राहते. तिलाच ‘सुरळी अळी’ असे म्हणतात. रात्रीच्या वेळी अळी भाताच्या आव्यावर चढते आणि पानातील हरितद्रव्य खरडवून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येते. पिकाची वाढही होत नाही. भातावरील सुरळ्या पानाच्या एका कडेला लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या निदर्शनास येतात. अशावेळी अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी अडवून उभ्या पिकावरून एक दोरखंड आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे पिकावरील अळी पडते. अळ्या खाली पडल्यानंतर एक दोन तासांनी शेतातील पाणी एका बाजूला सोडावे. जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील त्यानंतर त्या नष्ट कराव्यात, असा सोपा उपाय यावेळी शेतकऱ्यांना सांगितला.