शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

टायर फुटला, कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू; सात तासांनी मृतदेह बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:54 IST

इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला.

देवरूख/आरवली (जि. रत्नागिरी) : इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ही दुर्घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. तब्बल सात तासांनी कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. अपघात होतानाच कारमधून उडी मारणारा चालक बचावला आहे. ऋतुजा शैलेश पाटणे (वय ३४, रा. पनवेल), पियुष शैलेश पाटणे (११) आणि प्रमिला पद्माकर बेर्डे (५८, रा. चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत.संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील केळंबे येथे बारशाला गेलेले पाटणे कुटुंबीय आज बुधवारी सकाळी इनोव्हा कारमधून पनवेलच्या दिशेने परतत होते. नितीन लक्ष्मण वाघमारे (रा. नवी मुंबई, मूळ गाव सातारा) गाडी चालवत होता. धामणी येथे गाडीचा एक टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेगात कार महामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसावी नदीतील महाडिकांचे बांधन येथे जाऊन कोसळली. गाडी बडत असल्याचे लक्षात येताच चालक वाघमारे यांनी दरवाजा उघडून उडी घेतली. त्याने आपल्यासोबतच आपल्या कडेला बसलेल्या पियुषला ओढून आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. तब्बल ७ तासांनंतर इनोव्हा कार अपघातस्थळापासून ५० फूट अंतरावरच सापडली. साडेसहा वाजता इनोव्हा बाहेर काढण्यात यश आले. पियुष, त्याची आई ऋतुजा आणि पियुषची आजी प्रमिला हे तिघेही गाडीतच होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.