शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:51 IST

रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देजलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्पप्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, मिरजोळे-पाटीलवाडीतील घटना

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

११.३० वाजता रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने हा प्रकार घडल्याचे सांगून बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर एका बाजुने रस्ता मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरू झाली.नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी शीळ धरणावरून मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. खोेदाईनंतर साईडपट्टयांचे काम तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाकडे नगर परिषदेने १ कोटी १५ लाख रुपये भरपाई वर्ग केली आहे.त्यामुळे खोदाई झालेल्या भागात तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी असतानाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा ठपका नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांवर ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रोशन फाळके, वसंत पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी